spot_img
spot_img
spot_img
spot_img

महाराष्ट्र विद्यालयातील विद्यार्थ्यांची सैनिक स्कूलसाठी निवड*

*महाराष्ट्र विद्यालयातील विद्यार्थ्यांची सैनिक स्कूलसाठी निवड*

महाराष्ट्र विद्यालयातील इयत्ता पाचवीतील दोन विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केले असून त्यांची भारतीय सैनिक स्कूल साठी निवड झालेली आहे यामध्ये

चि वेदांत बाबासाहेब अंधारे यांने ३०० पैकी २७६ गुण मिळवले तर चि स्वराज विशाल नवले ३०० पैकी २४५ गुण मिळवले आहेत.

महाराष्ट्र विद्यालयातील या दोन्ही विद्यार्थ्यांनी अत्यंत कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यश संपादन केले आहे.

या दोन्ही विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ.श्री.बी.वाय. यादव साहेब, उपाध्यक्ष मा.श्री.नंदनजी जगदाळे साहेब, संस्थेचे सचिव तथा शाळा समितीचे अध्यक्ष मा.श्री.पी.टी. पाटील साहेब,सहसचिव तथा शाळा समितीचे सदस्य मा.श्री.अरुणजी देबडवार सर,खजिनदार मा.श्री.जे. सी. शितोळे बापू,शाळा समिती सदस्या मा.डॉ.सौ.मीराताई यादव मॅडम, शाळा समिती सदस्य मा.श्री. शेळवणे बापू, संस्थेचे सर्व कार्यकारणी सदस्य, सर्व संस्था सदस्य, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती के.डी.धावणे मॅडम, उपमुख्याध्यापक श्री.आर.बी. सपताळे सर,पर्यवेक्षिका श्रीमती एन. बी.साठे मॅडम, पर्यवेक्षक श्री.मदने के.जी.सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले.

 

मुख्य संपादक : दत्ता सुरवसे

Related Articles

🔹 वादळी वाऱ्याने उडाले घराचे छप्पर परंडा तालुक्यातील मौजे खासापुरी येथील अत्यंत गरीब कुटुंबातील सौदागर नागनाथ शिंदे यांच्या आयुष्यावर निसर्गाच्या अवकृपेने मोठे संकट कोसळले आहे....

सिद्धेश्वर तलावातील दूषित पाण्याने माशांचा जीव धोक्यात; मृत मासे खाण्यासाठी कावळ्यांची गर्दी, नागरिकांचा संतप्त सवाल

सिद्धेश्वर तलावातील दूषित पाण्याने माशांचा जीव धोक्यात; मृत मासे खाण्यासाठी कावळ्यांची गर्दी, नागरिकांचा संतप्त सवाल   सोलापूर : प्रतिनिधी शहरातील ऐतिहासिक सिद्धेश्वर तलाव परिसरात दूषित पाणी आणि...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!