spot_img
spot_img
spot_img
spot_img

मंडळी ५०० रुपयांत शर्ट येत नाही, ५०० रुपयांत महिन्याचा भाजीपाला येत नाही पण ५०० रुपयांत पुण्यामध्ये ४० एकर जागा नावावर करून घेतली. १८०४ कोटींची जमीन हडप केली आणि आता व्यवहार रद्द करून प्रकरण रफा-दफा करण्याचा प्रयत्न चालू आहे. चोरीचा माल परत केला म्हणजे चोरी केलीच नाही, कोणी गुन्हेगार नाही असे होते का?

Previous article
Next article

Related Articles

महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश

*महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश*   मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एन.एम.एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यालय बार्शी...

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश   सोलापूर : महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी आज महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!